Author: smartichi

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! पीएम किसानचा २२ वा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (installment) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 21 हप्त्यांचा लाभ मिळाल्यानंतर आता शेतकरी 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत…

मतांच्या ध्रुवीकरणासाठीच…मुंबई तोडली जाण्याची भीती

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अनेकांच्या बलिदानातून मुंबई राजधानी असलेला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आहे. (purpose) पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरी ही केंद्रशासित केली जाणार. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार अशी चर्चा अधून…

इचलकरंजीत राजकारणाचा नवा वळण; पहिल्याच महापालिका निवडणुकीत २५ गुन्हेगार पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात

गुन्हेगारीचा वाढता प्रभाव आणि त्याचा राजकारणाशी होत असलेला (backgrounds) संगम इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्याच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील गुन्हेगारी वास्तव ठळकपणे समोर आले असून, गुन्हेगारी…

रात्री उशीरा जेवल्याने काय त्रास होतो, डॉक्टरांनी दिली उपयुक्त माहिती

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्री उशीरा जेवणे आणि उशीरा जेवणे (Doctors) हे सार्वत्रिक बनले आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजार जडतात,अनेक लोक रात्रीच्या वेळी जेवतात त्यामुळे उशीराच जेवतात. त्यामुळे हळूहळू त्याचा शरीरावर…

१०वी पास तरुणांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या अर्जप्रक्रिया

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी (youngsters) आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय डाक विभागात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होत असून, कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट…

११ वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ योगांचा संगम! ४ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

भारतीय सण-परंपरेत मकर संक्रांतीला केवळ धार्मिकच नव्हे तर (events) खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या क्षणाला मकर संक्रांती म्हणतात. १४…

बिबट्यानंतर कुत्र्यांची दहशत…सुप्रीम कोर्टाने घेतली दखल

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून (terror) बिबट्यांची दहशत वाढली आहे. त्याच्या पाठोपाठ भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला. त्याच्या प्रत्यक्ष त्रासापेक्षा त्याच्या दहशतीखाली शहरी आणि ग्रामीण भाग…

1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प सादर होणार, अर्थमंत्री सीतारमण ‘हा’ विक्रम करणार, जाणून घ्या

यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक (Finance) वर्ष 2026-27 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2026 रविवारी दुपारी 11 वाजता संसदेत…

सर्वात मोठी बातमी ! भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढला आहे.(news) दोनच दिवसांपूर्वी राज्यात एका संभाव्य युतीने मोठा स्फोट झाला होता. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती तर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क…

टेंशनमध्ये हात-पाय का गार पडतात? डॉक्टरांनी सांगितली 5 कारणं

ताणतणावात थंड हातपाय ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे,(stressed)ज्याला वैद्यकीयदृष्ट्या लढा किंवा पळून जाण्याची प्रतिक्रिया म्हणून ओळखले जाते. हे सर्वांना सामान्य वाटत असले तरी, ते अनुभवणाऱ्या व्यक्तीसाठी आणि त्यांच्या मेंदूसाठी…