जीभेवरील पांढरा थर कोणत्या आजारांना आमंत्रण देतात? ऐकून…
जीभ हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे, जो केवळ चवच ओळख (body) नाही तर शरीरात वाढत असलेल्या आजारांनाही सूचित करतो. जिभेचा बदलणारा रंग ताप आणि पोट अस्वस्थ होण्याचे संकेत देतो…
जीभ हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे, जो केवळ चवच ओळख (body) नाही तर शरीरात वाढत असलेल्या आजारांनाही सूचित करतो. जिभेचा बदलणारा रंग ताप आणि पोट अस्वस्थ होण्याचे संकेत देतो…
राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि (elections) पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल…
पेरू हे केवळ चविष्ट फळ नसून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सुपरफूड (fruit) मानले जाते. आयुर्वेदात ‘अमृतफळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, आहारातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. विशेष…
टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यंदा एकूण 20 संघ सहभागी झाले असून स्पर्धेची (T20 World Cup) सुरुवात चुरशीच्या लढतींनी झाली आहे. आतापर्यंत 12 संघांनी आपापले पहिले सामने खेळले असून…
या व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचा (agreement) दावा केला जातोय. परंतु भारतातील काही काही घटकांत मात्र अस्वस्थता आहे.भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक अस व्यापार करार झाला आहे. या…
बुल्गारिया देशातील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची नेहमीच चर्चा असते (subject) त्यांनी आगामी काळातील भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. सध्या त्यांनी सोने आणि चांदीविषयी केलेल्या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत आहे.बुल्गारिया देशातील…
बहुतेक लोक मुलांना त्यांच्या चुकांबद्दल ओरडतात आणि फटकारतात(children)जर आपण शिस्तबद्ध आणि नियमांची अंमलबजावणी करण्यात सुसंगत नसाल तर ते मुलांना गोंधळात टाकू शकते. कधी एखाद्या गोष्टीसाठी परवानगी देणे आणि नंतर अचानक…
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या(Zilla)निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नियोजित केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका (T20 World Cup) आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय संघाने २० षटकांत ९ गडी गमावत १६१ धावांचा संघर्षपूर्ण डाव उभारला. एकीकडे…
आजच्या वेगवान डिजिटल युगात मोबाइल फोन हा केवळ गरज न राहता (mobile) आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी डोळे उघडताच नोटिफिकेशन्स पाहणे, दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करणे आणि रात्री…