व्हॉट्सअॅपवरून देहविक्रीचा रॅकेट….
ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. एक महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती. तिला अटक केली असून तिच्या तावडीतून…
ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठं देहविक्रीचं रॅकेट उघडकीस आले आहे. एक महिला सोशल मीडियाचा वापर करून देहविक्रीचे रॅकेट चालवत होती. तिला अटक केली असून तिच्या तावडीतून…
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ (videos)व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र विचत्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असती.सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक…
कर्मचारी(Employees) भविष्य निर्वाह निधी संघटना तुमच्यासाठी एक अनोखी आणि आकर्षक संधी घेऊन आली आहे. जर तुम्हाला टॅगलाईन तयार करण्यात गती असेल आणि सर्जनशील कल्पना मांडण्याची आवड असेल, तर ईपीएफओची ही…
सोळावं वरीस धोक्याचं असं प्रेमात पडणाऱ्या तरुणांसाठी गमतीनं वापरलं जायचं. पण हेच वय आता गुन्हेगारी जगतात शिरणाऱ्या मुलांसाठी धोक्याचं ठरू लागलं आहे. वर्षभरात देशात बालगुन्हेगारीच्या (Juvenile delinquency)36 हजार घटना घडल्या.…
रिझर्व्ह बँकेने (bank)आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने असे म्हटले आहे की, या बँकेत खाते असलेल्यांना फक्त ₹१०,००० काढण्याची परवानगी असेल. यापूर्वी, आरबीआयने महाराष्ट्रातील जिजाबाई सहकारी बँकेवरही कारवाई…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे विधान केले आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार, लवकरच ईव्ही कार(electric car) सर्वसामान्यांच्या पोहोचीत येतील, आणि ४ ते ६ महिन्यांत त्यांची किंमत पेट्रोल…
बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप ही एक दशकांपूर्वीची चर्चित घटना होती, जी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत या नात्याबाबत (relationship)मोठा खुलासा…
मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) बुधवारी (8 ऑक्टोबर रोजी) उद्योगपती राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडे थेट…
अनेक दिवसांपासून रेंगाळलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुख्यालयात शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोणत्याही समूहाबद्दल ममत्वाची किंवा द्वेषमूलक भूमिका घेणार नाही,अशा आशयाची शपथ मंत्रीपद ग्रहण करताना घ्यावी लागते.या शपथेचा भंग करायचा नाही असे संकेत आहेत आणि ते संबंधितांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत…