Category: lifestyle

मासिक पाळी दरम्यान नक्की किती रक्तस्त्राव व्हायला हवा? प्रमाण जास्त असल्यास होऊ शकतात गंभीर आजार!

मासिक पाळी हे स्त्रियांच्या निरोगी आरोग्याचे वरदान आहे.(amount) या काळात स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असते. मासिक पाळीचे चक्र साधारणतः 21 ते 35 दिवसांचे असते. मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे…

हिवाळ्यात गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नाहीत? या ट्रिक जाणून घ्या

गुलाब (Rose)हे सर्वांनाच आवडणारे सुंदर आणि सुगंधी फूल आहे, जे मंदिरात अर्पण करण्यापासून ते बागेत किंवा बाल्कनीत लावण्यापर्यंत सर्वत्र पसंत केले जाते. मात्र हिवाळ्यात बऱ्याच वेळा गुलाबाच्या झाडांना नवीन कळ्या…

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट

राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कायमच उष्ण पदार्थांचे…

जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर या चुका अजिबात करू नका

स्वयंपाक घरातील सुरक्षिततेसाठी एलपीजी सिलेंडरच्या (cylinders)काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात गॅसचा वास येणे ही गंभीर बाब असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. एलपीजीमध्ये इथाइल मर्कॅप्टन मिसळलेले असते,…

थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?

हिवाळा सुरू होताच बाजारात संत्र्यांचा(orange) बहर दिसू लागतो आणि हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. तज्ञांच्या मते, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध…

तुम्ही जर नारळ पाणी प्याल तर पडेल महागात! पण कधी? जाणून घ्या

नारळ (coconut)पाणी म्हणजे उन्हाळ्यातील सगळ्यात आवडतं, ताजेतवाने आणि नैसर्गिक हेल्थ ड्रिंक. शरीराला त्वरित हायड्रेशन देणारे, इलेक्ट्रोलाइट्स, अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि सौम्य गोडवा असलेलं हे पेय पोटासाठी हलकं आणि आरोग्यासाठी उत्तम मानलं…

गरम पाण्यात मिठ टाकून पाय बुडवून बसल्यास कोणते आजार बरे होतात?

गरम पाण्यात(hot water) पाय बुडवण्याचा उपाय केवळ साधा वाटला तरी त्याचे शरीरावर मोठे फायदे आहेत. कोमट पाण्यात पाय भिजवल्याने रक्ताभिसरण सुधारते, पायांमधील ताण आणि वेदना कमी होतात तसेच दिवसभराचा थकवा…

कॅल्शिअमच्या मुद्द्यात सगळ्यात पुढे! करा याचे सेवन, दूर होईल सर्व आजार

कॅल्शियमच्या (calcium)बाबतीत सर्वात सामर्थ्यशाली मानला जाणारा शेवगा (मोरिंगा लीफ) आज ‘सुपरफूड’ म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. भारतात मुख्यत्वे भाजी म्हणून वापरला जाणारा हा पाला पोषणमूल्यांनी इतका संपन्न आहे की अनेक…

दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढतो आहे. सातत्याने बसून काम करणे, ताण, तसेच अस्वास्थ्यकर आहारामुळे वजन वाढणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. लोकांनी सकाळी फ्रुट्स, ज्यूस…

रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते…

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेली लवंग (Cloves)आता पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आणि लवंगाचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे समोर आणल्यानंतर लवंगाकडे आरोग्यासाठी पाहण्याचा दृष्टिकोन बदलत…