पोटदुखीमुळे भयानक सत्य उघड, गतीमंद मुलीवर १७ जणांनी….
मुंबईत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत असून, दक्षिण मुंबईत एक भयानक प्रकार समोर आला आहे. तेथे एका २० वर्षांच्या गतीमंद मुलीवर(girl) सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. १७ जणांनी…
मुंबईत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत असून, दक्षिण मुंबईत एक भयानक प्रकार समोर आला आहे. तेथे एका २० वर्षांच्या गतीमंद मुलीवर(girl) सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. १७ जणांनी…
भारतात वाढती महागाई ठरवण्याचं पॅरामीटर म्हणजे पेट्रोल(Petrol) आणि डिझेलची किंमत. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सतत बदलत असते. आज ११ ऑक्टोबर ला देखील पेट्रोल आणि डिझेलचे दरात बदल करण्यात आले आहेत.…
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा…
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर शनिवारच्या दिवशी भीषण अपघात(accident) घडला. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना एका तरुणीचा तोल गेल्याने ती सुमारे 40 फूट खोल…
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई करत मोठा झटका दिला आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना बनावट बँक गॅरंटी…
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरुन(political news) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती…
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित! अनेक दिवसांपासून रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपच्या(relationship) चर्चा सुरु होत्या…
सलमान खानचा रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. शोमध्ये दररोज मारामारी आणि भांडणे पाहायला मिळत आहेत. बिग बाॅस 19 च्या घरातील नवे स्पर्धक हे आता प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन…
मुंबईतील कबुतर खान्याचा प्रश्न चर्चेत असतानाच आता जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा या नव्यापक्षाची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आगामीकाळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही या पक्षाकडून(political party)…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : असे म्हटले जाते की, एक दरवाजा तुमच्यासाठी बंद झाला तर गडबडून जायचं नाही. मन चलबिचल होऊ द्यायचं नाही. कारण कोणता तरी दुसरा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो आहे.…