वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता रिचा घोषच्या नावावर क्रिकेट स्टेडियम होणार
भारताच्या महिला क्रिकेट(cricket) संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दमदार कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी…