Author: smartichi

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत शांत बसणार नाही – श्री शंभू तीर्थ उद्घाटनप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचे ठाम आश्वासन

इचलकरंजी येथील ऐतिहासिक श्री शंभू तीर्थ राष्ट्र लोकार्पण सोहळ्याच्या (drinking)प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. व्यासपीठावरून बोलताना त्यांनी माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांना उद्देशून…

या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं

कॅन्सर हा एक असा गंभीर आजार आहे जो आपल्या शरीरात शांतपणे वाढत राहतो.(cancer)जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा आजार आधीच पसरलेला असतो ज्यामुळे उपचार करणं कठीण होतं. काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं…

राजकीय उलथापालथ! ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी (biggest)मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्या आज भाजपमध्ये प्रवेश…

महाराष्ट्रातील पाचवे मोठे IT पार्क ‘या’ जिल्ह्यात उभारणार; जिल्हयाचे नाव जाणून शॉक व्हाल

पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला 4 पर्याय उपलब्ध होणार आहेत.(largest) महाराष्ट्रात पाचवे मोठे IT पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे IT पार्क कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.…

मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर ‘या’ ४ सेटींग्स आत्ताच बंद करा

स्मार्टफोनमध्ये असंख्य फीचर्स दिलेले असतात, मात्र प्रत्येक फीचर सतत सुरू ठेवणं (battery)आवश्यकच असे नाही. अनेकदा फोनची बॅटरी लवकर संपण्यामागे काही अशा सेटिंग्स कारणीभूत ठरतात, ज्या गरज नसतानाही चालू असतात. जर…

नवा आठवडा, हवामानाचा खेळ! थंडी ओसरली, उष्णतेचा इशारा वाढला

थंडीनं महाराष्ट्रावर पकड आणखी भक्कम केली असून, हीच थंडी येत्या (subsided)आठवड्यात मात्र तितकीची तीव्र नसेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अर्थात पुढील 24 तास यासाठी अपवाद असतील. राज्याच्या…

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज घोषणा होणार आहे.(corporations)राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्याच क्षणापासून राज्यात आचारसंहिता जाहीर…

वेळीच सावध व्हा! 1 जानेवारी 2026 पासून ‘या’ लोकांचे आधार-पॅन कार्ड होणार बंद

देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत.(cards) बँकिंग, कर भरणा, सरकारी योजना, आर्थिक व्यवहार तसेच ओळखीचा पुरावा म्हणून या दोन्ही दस्तऐवजांचा मोठ्या प्रमाणावर वापर…

आयुष्मान योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; वर्षातून किती वेळा घेता येतो लाभ?

केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. (launched)आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा निळणार आहे. या योजनेत ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड…

लाडक्या बहिणींना ३००० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर

राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(receive) योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती…