सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली?
सेलमध्ये आयफोन खरेदी केला? पण कंपनीने तुम्हाला(sale) चुना तर लावला नाही ना? सेलमधून खरेदी केलेला आयफोन असली आहे की नकली, कसं ओळखालं? घाबरू नका, काही सोप्या टिप्स तुमची समस्या सोडवणार…
सेलमध्ये आयफोन खरेदी केला? पण कंपनीने तुम्हाला(sale) चुना तर लावला नाही ना? सेलमधून खरेदी केलेला आयफोन असली आहे की नकली, कसं ओळखालं? घाबरू नका, काही सोप्या टिप्स तुमची समस्या सोडवणार…
जवळजवळ प्रत्येक शहरात आणि गावागावांमध्ये रेफ्रिजरेटर (Refrigerators)वापरले जातात. उन्हाळ्यात, पाणी आणि दूध यांसारखे थंड पेय खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. बरेच लोक बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकणाऱ्या इतर…
गुजरातमधील राजकोटमध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder)करण्यात आली. प्रिन्स असं या पीडित तरुणाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे…
अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे, हे दोघंही लवकरच पालक होणार आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला…
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती(agriculture), घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
सोशल मिडियाच्या दुनियेत एक नवीन मजेदार व्हिडिओ (video)वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी मजेदार आहेत की ती पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ ही…
राष्ट्रीय पुरस्कार(National Award) माझ्यासाठी मोठा असून मी खरंच भारावून गेले आहे, हा पुरस्कार मी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करीत असल्याचं म्हणत अभिनेत्री राणी मुखर्जी पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक झालीयं. 71 वा…
महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात 81 नवीन तालुके(talukas)…
मुंबई – रंगभूमीवर अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु कधी कधी हाच रंगमंच एखाद्या कलाकाराचा अखेरचा प्रवास ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा येथे घडली…
मुसळधार पावसामुळे मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं(farmers) प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सतत केली जात आहे. यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…