Author: smartichi

अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला घरातच केलं बंद

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली (locked) असून अवघ्या 13 दिवसांनी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी मतमोजणी निकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच याद्या, वाटाघाटी, सीट शेअरिंगला जोर आला.…

डायबेटीज नियंत्रणात राहत नाहीये? मग आत्ताच आहारात करा या ४ डाळींचा समावेश

सध्याच्या धावपळीच्या जगात लोक पौष्टीक आहाराकडे कानाडोळा करताना दिसतात.(control) लोकांना घरातलं ताजं अन्न बेचव वाटतं आणि बाहेरचे पदार्थ चवीला सगळ्यात भारी आहेत असं वाटतं. चवीत जरी फरक असला तरी बाहेरचं…

तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले

‘तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ५०- ५० लाख रुपये घेतल.(claiming) त्यांनी कार्यकर्त्यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप माजी नगरसेवकाने केले आहे. माजी नगरसेवकाच्या या आरोपामुळे नांदेडमधील राजकारण तापले आहे. यामुळे…

सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

सैनिक कल्याण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.(Recruitment)सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक गट-क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सरळसेवेद्वारे ही…

47 वर्षांपूर्वीची, कोल्हापूरची स्वस्तातली”महाग”निवडणूक

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक आता पैशाच्या प्रचंड (supposedly) प्रभावाखाली आली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे कधीही न बदलणारे समीकरण भ्रष्टाचाराच्या प्रस्थापित व्यवस्थेतून तयार झाले…

नशीब बदलणार! जानेवारीत तयार होणाऱ्या शुक्रादित्य राजयोगाने ‘या’ राशींचं आयुष्य पालटणार

नवीन वर्षाची सुरुवात शुभ योगाने झाली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात (month) म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये दोन प्रमुख ग्रह युती करणार आहेत. जानेवारीमध्ये शुक्र आणि सूर्य मकर राशीत संक्रमण करतील आणि…

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच विजयाचे (challenge) गुलाल उधळला जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात पहिला उमेदवार हा भाजपातून निवडून आला. विशेष म्हणजे मतमोजणीला अजून 14 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.…

रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

शहर असो वा गाव, मध्यरात्री अचानक कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज अनेकांना अस्वस्थ करतो.(reasons) शांततेत घुमणारा हा आवाज केवळ त्रासदायकच नाही, तर तो काही संकेत देणारा असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.…

मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं

माणसाला जिवंत राहण्यासाठी ह्रदयाच्या बरोबर मेंदूचीही आवश्यकता असते.(damaged) जर या दोन्हीच्या कार्यात काही अडथळे आले की, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढत चालले आहेत. यामध्ये…

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

राज्यात राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (million)आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण ९ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले…