Category: lifestyle

समुद्रात दडलाय हिरे माणिकपेक्षा मोठा खजिना; भारत उलगडणार गूढ रहस्य ?

खनिजा म्हटल्यावर आपाल्याला तो फक्त सिनेमा आणि गोष्टीच्या पुस्तकातून समोर आला आहे.(treasure) मात्र खरच जर समुद्रात एक मोठा खजिना आहे असं सांगितलं तर?… विश्वास बसत नाही ना ? पण हे…

शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश, रक्त वाढण्यास होईल मदत

शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी(vitamin) आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते. शरीरात वारंवार थकवा जाणवतो?…

तुमचं मुलं स्वतः अभ्यासाला बसेल, फक्त पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 3 टिप्स

पालकांसाठी मुलांना शिकवणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुले(child) नेहमीच अभ्यास टाळण्याचा काही मार्ग शोधतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा पालकांना त्यांचे शाळेचे गृहपाठ करणे देखील…

सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणे हा या लोकांसाठी लाभदायी

सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि शिळी चपाती खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.(milk) जे अनेकांना माहितही नसतील. मधुमेह रुग्णांसाठी तर दुधासोबत शिळी चपाती खाण्याचे भरपूर फायदे आहेत. जाणून घेऊयात याबद्दल काही…

रक्ताची कमतरता जाणवतेय? मग ‘असं’ वाढवा रक्तातील लोह, ‘या’ सुपरफुडचा आहारात समावेश कराच

हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीचं वजन जरी नियंत्रित असलं तरी त्याला रक्ताची(trainer) कमतरता जाणवते. एखादी व्यक्ती आजारी दिसत नसली तरी अनेकजण असे आहेत ज्यांना रक्त कमी असतं,याला अनेक कारणं देखील आहेत.…

सावधान! एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(medical)शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते. एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी…

साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ

सणांचा गोडवा वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ(festivals) पायसम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. दक्षिण भारतात बनवले जाणारे सर्वच…

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व ,

धार्मिकदृष्ट्या रुद्राक्षाच्या माळेला मोठं महत्व आहे. (importance)त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचे आरोग्यदायी असंख्य फायदे आहेत, काय आहेत यामागील शास्त्रीय कारणं जाणून घेऊयात. रुद्राक्षाच्या माळेचं महत्व काय आहे दंतकथा रुद्राक्षाच्या माळेचे आरोग्यदायी…

टक्कलपणा येत चाललाय? मग आता चिंता सोडा, शॅम्पूत हे पदार्थ मिसळून लावा

घरच्या स्वयंपाकघरातील कॉफी, लिंबू, तुरटी (shampoo)आणि कडूनिंब वापरून तयार केलेले नैसर्गिक शॅम्पूचे मिश्रण केस गळणे, कोंडा कमी करून त्यांना घनदाट, चमकदार व निरोगी बनवते. आजकाल अनेकांना केस गळणे, कोंडा, केस…

बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, 

भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावास्येपर्यंत पितृपक्ष (pitru paksha)मानला जातो. गयेत पिंडदानाला महत्त्व आहे, पण इथे एक असे ठिकाणही आहे जिथे लोक स्वतःचाच आत्मपिंडदान करून पितृऋणातून मुक्ती साधतात. भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून आश्विन…