गडकरी बोले, भाजपा लागे!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते(leader)आणि केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. ते कोणत्याही व्यासपीठावरून लोकांना बरे वाटावे असे बोलत नाहीत. लोकांनी आत्मचिंतन करावे असेच…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते(leader)आणि केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. ते कोणत्याही व्यासपीठावरून लोकांना बरे वाटावे असे बोलत नाहीत. लोकांनी आत्मचिंतन करावे असेच…
महाराष्ट्रातील गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण(Ladki Bahin) योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पडताळणीत दुबार नावे व अपूर्ण पात्रता निकष असलेल्या तब्बल १६००…
महाराष्ट्रात पुढील ४८ तास हवामान विभागाने धोक्याचा(Dangerous) इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं (rain)जोरदार आगमन झालं असून, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेल्याने शेतीचे…
इचलकरंजी, दि. २७ : पुणे येथील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग(Jain Boarding) ट्रस्टच्या जागेची बेकायदेशीर विक्री रद्द करून ती पुन्हा जैन समाजाच्या नावावर करण्यात यावी, तसेच या गैरव्यवहारात सहभागी…
भारतीय नागरिकांसाठी दीर्घकालीन आणि सुरक्षित बचतीचा उत्तम मार्ग म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजना आजही अत्यंत लोकप्रिय आहे. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना गुंतवणूकदारांना हमीदार परतावा आणि करसवलतीचा दुहेरी…
केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर (housing)मिळावे या उद्देशाने विविध गृहनिर्माण योजना राबवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याकडे एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहता येणार नाही. शासन, प्रशासन, पोलीस लोकप्रतिनिधी, यांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, एक मुर्दाड व्यवस्था समाजासमोर आणणारी ही…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: चाळीस, पंचेचाळीस वर्षापूर्वी स्टेशन रोडवर एका जाहिरात संस्थेने”कोल्हापूरचे पाणी प्यायचं कुणी?”असा प्रश्न उपस्थित करणारा भला मोठा फलक लावला होता. “खड्डे नाहीत असा रस्ता दाखवा आणि एक कोटी रुपयांचे…
दिवाळीचा सण संपला तरी राज्यातून पावसाचे सावट काही दूर झालेले नाही. उलट, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आणि अरबी…