चौकट आणि चौकटीच्या आहे काही तरी पलिकडे!
कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : c (reservation)प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे, पण केली जात असलेली मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी असली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत आणि आम्ही जी मागणी…
कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : c (reservation)प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे, पण केली जात असलेली मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी असली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत आणि आम्ही जी मागणी…
पावसाळ्याचा(Rain) शेवटचा महिना सुरू असूनही कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने १ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून…
मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण(reservation) आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…
राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. नुकतंच अजित पवार यांनी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पुणे मनपात भाजप(politics) राष्ट्रवादीला…
कोल्हापूर : गोकुळ दूध (milk)संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन…
मुंबई : बहुचर्चित पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ(Shaktipeeth) महामार्ग प्रकल्पाला अखेर सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.…
ऑगस्ट महिन्याचा शेवट होत असतानाही राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झालेली नाही. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने(Heavy rains) जोरदार हजेरी लावली आहे. आज, ३० ऑगस्ट रोजीदेखील अनेक भागांत…
नाशिक : पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक आणि भाजप(political) नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यात निमसे यांच्या…
मनोज जरांगे पाटील(political updates) यांना आझाद मैदानावरील आमरण उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे.…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा समाजाचे वादळ शमलं होतं. पण राज्य शासनाने दिलेला शब्द पाळला नाही असा ठपका ठेवून मनोज…