Category: महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार….

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधत ‘लाडकी बहीण’ योजनेतील बदलांविरोधात पत्रकार परिषदेत ताजा आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेतून सध्या २८ लाख महिलांची (women)नावे कमी करण्यात…

शेतकर्‍यांसाठी सरकारची आणखी एक योजना; ३० हजार रुपयांची मदत देणार..

राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या (farmers)घरात, गोठ्यात आणि शेतात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीत सरकारने…

कोल्हापूर जिल्हा परिषद २०२५ — तालुकानिहाय गट व आरक्षण जाहीर!

महिला आरक्षणाचा मोठा प्रभाव — अनेक तालुक्यांमध्ये महिलांना संधी कोल्हापूर : २०२५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुकानिहाय गटांचे आरक्षण(reservations) अखेर जाहीर झाले आहे. यंदाच्या आरक्षणात महिला, ओबीसी व अनुसूचित जाती-जमातींना…

शाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर….

दिवाळीचा(Diwali) सण हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. लहान मुलं या सणाची आतुरतेने वाट पाहतात. दिवाळीसाठी शाळेला सुट्ट्या दिल्या जातात. यंदा शाळेला दिवाळी सुट्टी किती दिवस असणार आहे आणि…

भारतातील ‘या’ लोकांना नाही मतदानाचा हक्क, कारण घ्या जाणून…

भारतात मतदान(Voting) हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वपूर्ण हक्क आहे. नागरिक आपल्या मताद्वारे आपल्या सरकारची निवड करतात आणि योग्य प्रतिनिधी ठरवतात. 18 वर्षे वयाच्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार असतो, मात्र काही नागरिकांना…

शिंदे सेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा; रॅप साँग, गँगस्टर अन्….. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल…

नाशिक पोलिसांनी राज्यातील राजकीय गुंडांवर कडक कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. अलिकडच्या काळात नाशिक पोलिसांनी अनेक राजकीय गुंडांना(gangster) ताब्यात घेतले असून काही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. भाजपचे…

पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ?

महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामाचा शेवटचा टप्पा गाठतानाही पावसाची तीव्रता कमी झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यभर जोरदार पाऊस सुरू झाला होता. जून-जुलैमध्ये मध्यम पाऊस(rain) तर ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने कहर…

जागावाटपावरून महाआघाडीत दरी… 

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरुन(political news) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती…

विश्वास पूर्ण मैत्री करार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : असे म्हटले जाते की, एक दरवाजा तुमच्यासाठी बंद झाला तर गडबडून जायचं नाही. मन चलबिचल होऊ द्यायचं नाही. कारण कोणता तरी दुसरा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो आहे.…

“हनी ट्रॅप’ च्या ट्रॅक मध्ये जेव्हा आमदारच अडकतो!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : माहिती आणि तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याच्याजवळ जाणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच्यापासून सावध किंवा सतर्क राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरात आले…