महाराष्ट्र हादरला! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्याने झापल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात शेतमालाचं नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी(Farmer) हवालदील होऊन स्वत:ला संपवल्याच्या घटना समोर येत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या…