Category: महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्याने झापल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी

राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात शेतमालाचं नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी(Farmer) हवालदील होऊन स्वत:ला संपवल्याच्या घटना समोर येत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या…

कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश

मराठा आरक्षणासाठी झालेल्या संघर्षानंतर आजचा दिवस मराठा समाजासाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरला आहे. अनेकांनी प्राणांची आहुती दिलेल्या या आंदोलनानंतर अखेर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. बीड आणि धाराशिव येथे…

स्था.स्व. संस्था निवडणुकांची रणधुमाळी आता पुढील वर्षी

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आता आणखी काही दिवसांसाठी पुढे गेल्या आहेत. आता या निवडणुका(elections) नव्या वर्षातच होणार आहेत. मात्र 31 जानेवारी…

परतीच्या पावसाला इतका जोर? पुढील 48 तासांमध्ये ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्पामध्ये मध्यम ते अतिमुसळधार स्वरुपातील पावसाच्या(rain) सरींची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. यादरम्यान…

मोदींचा वाढदिवस म्हणजे काळादिवस; प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. मात्र या दरम्यान कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना मोदी यांचा वाढदिवस…

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस; मध्यप्रदेशात केला जाणार साजरा

टेक्सटाईल पार्क, स्वस्थ नारी, सशक्त कुटुंब आणि पोषण अभियान आणि आदि सेवा पर्व यासह(gift) राज्याला अनेक महत्त्वाच्या भेटवस्तू देतील.पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशात ७५ वा वाढदिवस साजरा करणार नवी दिल्ली…

अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला(funds) असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून(funds)मिळणाऱ्या अधिछात्रवृत्तीच्या वितरणात दिरंगाई होत…

 महिलांनी आयुष्यात करू नये या चुका, अन्यथा…चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये.(matter) कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो. आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थसास्त्राचे फार…

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 धडाकेबाज निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१६ सप्टेंबर २०२५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ(cabinet) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण…

इचलकरंजी पाणीप्रश्नी एक महिन्यात निर्णय न झाल्यास परत जनआंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या(water) प्रश्नावर एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही, तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत…