सरकारमध्ये राहूनही भुजबळ यांची भूमिका सरकार विरोधी
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. सर्व घटक किंवा जात समूह गुन्ह्यात गोविंदाने एकीच्या भावनेतून राहिले पाहिजेत . सर्वांना आत्मसन्मानाने जगता…