Category: महाराष्ट्र

अरुण गवळी दगडी चाळीत आला, BMC निवडणुकीवर काय होणार परिणाम?

2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गँगस्टर-राजकारणी अरुण गवळी (७६) यांना जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये तब्बल 18 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी गवळी मुंबईच्या…

इलेक्ट्रिक वाहनांना 100 टक्के टोलमाफी….

केंद्र व राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या(vehicles) वापराला प्रोत्साहन देत आहेत. पर्यावरणपूरक वाहतूक वाढावी, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्राहकांचा खर्च वाचावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने आता एक महत्त्वपूर्ण…

मराठा आरक्षण जीआर नंतर ओबीसी नेत्यांमध्ये ‌फूट…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण(reservation) देण्यासंदर्भात शासनाने जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनी परस्परविरोधी मत व्यक्त…

ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पोलीस(Police) शिपाई भरती सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागात १५,००० शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४–२५ या…

जिओ ग्राहकांची होणार मजाच मजा…..

रिलायन्स जिओ(Jio) 5 सप्टेंबर 2025 रोजी 10 व्या वर्षात प्रवेश करतंय. 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिओचे सर्वसर्वा आकाश अंबानी यांनी 50 कोटी ग्राहकांसाठी तीन खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.…

ओबीसी समाजाच्या १४ पैकी १२ मागण्या केल्या मान्य

नागपूरमधील संविधान चौकात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी(OBC) महासंघाचे साखळी उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या एकूण 14 मागण्या…

5 सप्टेंबरला शाळांना सुट्टी आहे की नाही?

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शाळांना 2 सप्टेंबरपर्यंत सुट्टी (holiday)जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी शाळा भरल्या आहेत. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने शाळा पुन्हा बंद असतील. त्यातच शुक्रवारी ईद-ए-मिलाद असल्याने शाळांना…

 LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर लागणार नाही GST

जीवन विमा घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलने त्यांच्या ५६ व्या बैठकीत निर्णय घेतला आहे की आता जीवन विमा(insurance) प्रीमियमवर कोणताही जीएसटी लागणार नाही. हा नियम २२ सप्टेंबर २०२५…

सरकारमध्ये राहूनही भुजबळ यांची भूमिका सरकार विरोधी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. सर्व घटक किंवा जात समूह गुन्ह्यात गोविंदाने एकीच्या भावनेतून राहिले पाहिजेत . सर्वांना आत्मसन्मानाने जगता…

मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा…

हवामान खात्याने 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा(rain) इशारा दिला आहे. विशेषतः नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक…