Category: महाराष्ट्र

मुंबईतल्या या महागड्या साडीच्या किंमतीत येतील तब्बल 40 आलिशान फ्लॅट्स; या साडीत असं आहे तरी काय?

मुंबई या मायानगरीत स्वतःचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या (Mumbai) घरांच्या किमती पाहता ते स्वप्न पूर्ण करणं सोपं नाही. अशा परिस्थितीत मुंबईत तयार झालेल्या एका साडीची किंमत…

येत्या काही तासांत वातावरणात मोठा बदल, या जिल्ह्यात पावसाचं संकट..

फेब्रुवारीची सुरुवात होताच राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (summer) सकाळच्या वेळेत किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारपर्यंत सूर्य डोक्यावर येताच तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. अजून अधिकृत…

लेकीची बारावीची परीक्षा, वडिलांनी बाईक काढली अन् तेवढ्यात एक चूक महाराष्ट्र हळहळला

नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर झालेल्या भीषण अपघातात बारावीची परीक्षा (horrific accident) देण्यासाठी निघालेली विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.लेकीची…

…आली होती परदेशातून, चालली होती परदेशात, मुंबई विमानतळावर पहाटे झाला बाळाचा जन्म

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० फेब्रुवारीची पहाट एका विलक्षण (Airport) घटनेची साक्षीदार ठरली. मिनिटा-मिनिटाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची लगबग, प्रवाशांची वर्दळ आणि तपासणीची धावपळ यामध्ये अचानक एक…

छत्रपती शिवाजी महाराज यांना युनेस्कोचा मानाचा मुजरा, 12 किल्ल्यांचे वारसा प्रमाणपत्र प्रदान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वैभवशाली इतिहासाची जागतिक स्तरावर नोंद झाली असून त्यांच्या काळातील 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या मानांकनाचे…

अजितदादांचा अपघात: विमान कंपनीबद्दल DGCA चा चक्रावून टाकणारा निर्णय; रोहित पवारांचा संशय खरा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला १५ दिवस झाले आहेत.(decision) २८ जानेवारीच्या सकाळी पावणे नऊ वाजता अजित पवार यांचं विमान अपघातग्रस्त झालं. त्यावेळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. अजित…

मला मारायला उठले, सुपारी द्यायला लागले… जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (started) आता पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मला…

अजितदादांनी कारने जाण्याचा निर्णय कुणामुळे बदलला? अखेर पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव आलं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल का कोणाचा (Finally) तरी फोन आल्यानंतर अजित पवार यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा मोठा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव…

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC कार्ड अनिवार्य; सवलतीसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी मोठा (passengers)डिजिटल बदल जाहीर केला असून आता एसटी बस प्रवासातील विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन…

अवं हे गाव लई न्यारं… जातीला मातीत घालणारं भारतातील पहिलं गाव; महाराष्ट्रातील या गावाने…

नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने सामाजिक (Saundala) समतेच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलत ‘जातमुक्त गाव’ होण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला आहे. प्रगत आणि समाजहिताचे निर्णय घेणारे गाव म्हणून आधीपासून…