अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार
बॉलिवूड अभिनेत्री(actress) दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेलं नाही. सोशल…
बॉलिवूड अभिनेत्री(actress) दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेलं नाही. सोशल…
राणीमहल म्हणजेच “नेपाळचा ताजमहल” कालीगंडकी (Mahal)नदीकाठावरील शांत, निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे. खड्ग शम्शेर राणा यांनी पत्नीच्या आठवणीत बांधलेला हा प्रेमाचा प्रतीक महाल आजही पर्यटकांना आकर्षित करतो. बहुतेक स्त्रिया कधीतरी असे…
धार्मिकदृष्ट्या रुद्राक्षाच्या माळेला मोठं महत्व आहे. (importance)त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचे आरोग्यदायी असंख्य फायदे आहेत, काय आहेत यामागील शास्त्रीय कारणं जाणून घेऊयात. रुद्राक्षाच्या माळेचं महत्व काय आहे दंतकथा रुद्राक्षाच्या माळेचे आरोग्यदायी…
घरच्या स्वयंपाकघरातील कॉफी, लिंबू, तुरटी (shampoo)आणि कडूनिंब वापरून तयार केलेले नैसर्गिक शॅम्पूचे मिश्रण केस गळणे, कोंडा कमी करून त्यांना घनदाट, चमकदार व निरोगी बनवते. आजकाल अनेकांना केस गळणे, कोंडा, केस…
भारतीय बाजारात ह्युंदाईच्या अनेक कार लोकप्रिय (cars)आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीने Hyundai Creta Electric ऑफर केली आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. ह्युंदाई क्रेटाचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये लोकप्रिय होत…
मेष रासमेष राशीच्या लोकांनो आज प्रगतीचा वेग वाढत (people)असल्याने जादा भांडवलाची गरज भासेल, पूर्वी केलेल्या कष्टा आत्ता उपयोगी पडतील वृषभ रासवृषभ राशीच्या लोकांनो आज प्रदेशात(people) ज्यांचे व्यवहार चालतात अशा लोकांना…
डी. के. ए. एस. सी. कॉलेज, इचलकरंजी येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मराठी,…
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात तब्बल ३३ वर्षे राहिलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला आणावी की नाही, याबाबत आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत तातडीने…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उचलला आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न…