ईशान्य भारताला आपल्यापासून तोडण्याचा चीन-बांग्लादेशचा डाव उधळण्यासाठी भारताचं एकदम परफेक्ट प्लानिंग
भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा (Chicken’s Neck) सिलीगुडी कॉरिडोर, म्हणजेच ‘चिकन्स नेक’, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताच्या मुख्य भूमीला ईशान्येकडील सात राज्यांशी जोडणारा हा केवळ २२…