चाहत्यांना धक्का! अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय
स्थानिक क्रिकेटच्या 2025-26 च्या हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. रहाणेने आपली भूमिका मांडताना, “नवीन नेतृत्व तयार करण्याची ही योग्य वेळ आहे,” असं आपल्याला वाटत असल्याचं…