निसर्गाने बळीराजासमोर नुकसानीचा खेळ मांडीला!
कोल्हापूर,/विशेष प्रतिनिधी : मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यावर मात करून शिवारात काही पेरलं, ते बऱ्यापैकी उगवलं तर कृषी उत्पादनाचे दर कोसळलेले. उत्पादन खर्च निघणार नाही अशी स्थिती. कर्ज फेडायचं…