Category: आध्यतम

लक्ष्मीची पूजा आणि नैवेद्यासाठी काय आहे चंद्रोद्याची वेळ

कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या (tradition)दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच चंद्राला मसाले दूध, खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखविण्यासाठी मुहूर्त काय आहे…

स्त्रीच्या या अवयवावर पाल पडणे अत्यंत शुभ मानले जाते? ज्योतिष अन् शकुनशास्त्र काय सांगतं?

घरात अनेकजण विशेष: महिला जर कशाला सर्वात जास्त घाबरत असतील तर ती पाल आहे. (woman)कधी किचनमध्ये, कधी बाथरुममध्ये दिसणारी पाल पाहिल्यानंतर अनेकांना प्रचंड घाबरायला होतं. कारण ती अंगावर पडण्याची भीती…

कोजागिरी पौर्णिमेला करा हे ६ उपाय, सर्व समस्या होतील दूर अन् घरात येईल पैसा

हिंदू धर्मात, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.(problems)पौर्णिमेला चंद्रदेव भगवान विष्णून आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो…

गरबा म्हणजे नक्की काय ? 

गरबा म्हणजे फक्त करमणूकीसाठीचा खेळ आहे का ?(dance) नक्की गरबा नृत्याचा अर्थ काय किंवा गरबा म्हणजेच काय हे आज जाणून घेऊयात. गरबा म्हणजे काय ? गरबा नृत्य का करतात ?…

 तुळशीच्या लाकडाचे हे उपाय करा,

तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल(financial) तुमच्यासाठी एक खास उपाय आहे. तुळशीचा हा उपाय केल्यास तुमची गरिबी कायमची दूर होऊ शकते. वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते. (financial)वाळलेल्या तुळशीच्या…

सांडलेले अन्न का खाऊ नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण….

हिंदू धर्मात अन्नाला प्रसादाइतकेच पवित्र मानले जाते.(food)आपल्या धर्मग्रंथांमध्ये अन्नम ब्रह्म असे म्हटले आहे, म्हणजेच अन्न ब्रह्म आहे. अन्नपूर्णा देवी अन्नाची प्रमुख देवता मानली जाते, म्हणून प्रत्येक धान्य देवत्वाशी संबंधित मानले…