Category: महाराष्ट्र

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. खातेदारांना बँकेत घुसून गोंधळ घालत आपला रोष व्यक्त केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात…

दूषित पाण्याचा कहर….

कोथरूड आणि बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दूषित पाण्याचा (water)गंभीर परिणाम होत आहे. दसऱ्यानंतर या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये गढूळ आणि दूषित पाणी येऊ लागले. परिणामी,…

सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पश्चिम-मध्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित झाले असून त्याची तीव्रता कमी झाली आहे. या प्रणालीमुळे राज्यभर ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि अनेक ठिकाणी हलक्या ते…

अपघातानंतर 8 दिवसांनी गौतमी पहिल्यांदाच जगासमोर, म्हणाली, ‘मी कारमध्ये..’

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या नृत्याविष्काराच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय झालेली नृत्यांगणा(Dancer) गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये एका रिक्षाला कारने दिलेल्या जोरदार…

पुणे तिथे काय उणे ! 

पुणे शहर घर खरेदीसाठी देशात प्रथम क्रमांकाचे पसंतीचे (city)ठिकाण बनले आहे. गेल्या सहा महिन्यांत कार्यालयीन जागांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पुणे, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक मागणी दिसून येते.…

अहिल्यादेवी होळकर मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य; नागरिक त्रस्त – प्रशासनाचे दुर्लक्ष!

इचलकरंजी : उत्तम प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर मार्केट(Market area) परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार कचरा टाकला…

मोठा निर्णय! ऐनदिवाळीत २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले

ऐनदिवाळीच्या काळात सोलापुरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.(religious)सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आली आहेत.आज धार्मिक स्थळांवरील…

कफ सिरपमुळे देशात हाहाकार, महाराष्ट्र सरकार अलर्टवर, घेतला सर्वात मोठा निर्णय

कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे.(government)त्यामुळे राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबविण्याचे निर्देश…

‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

राज्यातील गावांना-शहरांशी जोडणाऱ्या एसटी बसमध्ये आता मोठी सुधारणा होत आहेत.(passengers)ज्याप्रकारे लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रकारे एसटी बसकडे राज्याची जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं. लाखो प्रवाशी एसटी बसनं प्रवास करतात. पण…

राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने 24 तास उघडी ठेवता येणार

राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची (permission)मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने…