राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका;
राखी सावंतने नुकतीच तमन्ना भाटियावर आयटम सॉंग्स (career)केल्याबद्दल टीका केली आहे. तिने असा दावा केला आहे की जेव्हा काही अभिनेत्रींचे करिअर अपयशी ठरते तेव्हा त्या या शैलीचे अनुकरण करण्यास सुरुवात…
राखी सावंतने नुकतीच तमन्ना भाटियावर आयटम सॉंग्स (career)केल्याबद्दल टीका केली आहे. तिने असा दावा केला आहे की जेव्हा काही अभिनेत्रींचे करिअर अपयशी ठरते तेव्हा त्या या शैलीचे अनुकरण करण्यास सुरुवात…
चीनमधील शांघायमध्ये 88 मीटर खोल खाणीत बांधलेलं (Wonderland)इंटरकॉन्टिनेंटल वंडरलँड हे जगातील सर्वात अनोखं “वॉटरफॉल हॉटेल” आहे, जिथे काही मजले पाण्याखाली असून समोर कृत्रिम धबधबा आहे. “जगभरात अनेक अशा इमारती आहेत…
भारतात टोयोटाने दमदार कार ऑफर केल्या आहेत. (Toyota Hyryder) ही त्यांची लोकप्रिय कार आहे. आज आपण याच कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात. Toyota Hyryder एसयूव्ही देते बेस व्हेरिएंटची किंमत 10.95…
दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक (Diwali)गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल. श्रीकृष्णाने जसा…
वैदिक पंचांगानुसार, आज 20 ऑक्टोबर 2025, आजचा वार (Chaturdashi)सोमवार आहे. आज नरक चतुर्दशी आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता…
इचलकरंजी:उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर बाजार भरवू नये असे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे इतिवृत्त महापालिका प्रशासनाने सादर केले…
सांगलीत चिंतामणीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मित्रांमध्ये दारू पिण्याच्या वादातून धक्कादायक खून (murder)घडला. रोहित लक्ष्मण आवळे (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला.माहितीप्रमाणे, रोहित आवळे काही मित्रांसोबत मध्यरात्री २ वाजता चिंतामणीनगरमधील मोकळ्या…
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सांगितले आहे की, ज्या दिवशी धनादेश(check) बँकेत भरला, त्याच दिवशी सुरू झालेली नवीन इमेज-आधारित क्लीअरन्स प्रणाली आता स्थिर झाली आहे. नव्या प्रणालीतील बहुतेक बँकांच्या…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-48) ची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे. तासंतास होणारी वाहतूक कोंडी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कंटाळलेल्या महाराष्ट्रातील नायगाव-चिंचोटी-वसई परिसरातील 100 हून अधिक ग्रामस्थांनीआत्महत्या करण्याची परवानगी (permission)मागितली आहे.…
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी(Agriculture) विभागाशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधणे अत्यंत सुलभ होणार असून, शासकीय…