भारतावर होणार सर्वात मोठा दहशतादी हल्ला?
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे.(attack) भारताला कसे अडचणीत आणता येईल, यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करतो. दरम्यान, सध्या भारताला चिंतेत टाकणारी एक गुप्त माहिती समोर येत आहे. मिळालेल्या…