रोहित-विराटला विजय हजारे ट्रॉफीत खेळावेच लागले…
भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (cricketers)आणि विराट कोहली यांचं टीम इंडियातील भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हे दोघे केवळ वन-डे…