Author: smartichi

“आजचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद”, रोहित पवारांची पोस्ट तुफान चर्चेत

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.(disgusting) त्यांच्या जाण्याला आठवडाही उलटलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे. या पार्श्वभूमीवर…

या फोनवर मिळतेय प्रचंड सूट, फीचर्स आणि बॅटरी पाहून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

मोटोरोला एज 60 प्रो हा स्मार्टफोन सध्या अमेझॉनवर 28 हजारापेक्षा कमी किमतीत (discount)उपलब्ध आहे. हा फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर असून यात 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. तर तुम्हाला यामध्ये मोठा डिस्प्ले,…

मनोज जरांगेंना गोळ्या घालणार, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना (shocking)गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये कराड…

चिमुकल्याची 128 दिवस मृत्यूशी झुंज; कफ सिरपमुळे अवयव निकामी, अखेर मालवली प्राणज्योत

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया इथं गेल्या वर्षी सप्टेंबर (syrup)महिन्यात घडलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित दु:खद बातमी समोर आली आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या बैतुल जिल्ह्यातील एका…

विलीनीकरणाचे राजकारण!…..खुलाशासाठी दादा नाहीत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ‌‌ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा नव्या वर्षाच्या (politics) पहिल्या दिवसापासून राज्यभर सुरू होती. आता अजित दादा पवार यांचे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारामती विमानतळाजवळच अपघाती निधन…

 सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे,(woman)अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे.…

पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ

पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Cloudy) असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये 2…

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर

राज्यातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदा आणि (Maharashtra) पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे त्यांच्या निवडणुका देखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात…

शपथविधीआधी NCP चे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला; राजकारणात खळबळ

राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत.(meets) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज विधीमंडळात पक्षाची अहत्वाची बैठक पार पडली.…

ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात वाढली हुडहुडी; लहानांसह, ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम

मागील महिनाभरापासून हवेत असलेल्या गारव्यात गुरुवारी दि.२९ आणखी(weather) घट झाली होती. तर शुक्रवारी दि. ३० रोजी देखील हवामान अपेक्षेपेक्षा थंड राहिले. परिणामी, व्हायरल साथीच्या आजारांनी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक त्रस्त…