Author: smartichi

सत्ता समीकरण बदलणार; भाजपची सत्तेसाठी ठाकरे गटाला ‘ऑफर’

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.(offer) निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळवी सुरू झाली आहे. अकोल्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ३ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासाठी…

UPI मध्ये मोठा बदल, एका निर्णयाने क्रेडिट कार्ड कंपन्यांचे तीन तेरा वाजणार, मध्यमवर्गीयांना मोठा फायदा,

भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये आणखी एक मोठे परिवर्तन होणार आहे.(credit) देशाला कॅशलेस व्यवहारांची ओळख करून देणारे प्लॅटफॉर्म UPI आता छोट्या कर्जांच्या बाबतीत मोठे घडवून आणण्यास सज्ज आहे. जर नॅशनल पेमेंट्स…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोट (Voting)तालुक्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी…

रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

आपण नेहमी फिरण्याच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने आणि अशा (canceling) अनेक कारणाने रेल्वे प्रवास करतो. काही एसीमध्ये, काही स्लीपरमध्ये आणि काही सामान्यपणे प्रवास करतात. यासाठी पूर्वीपासून नियोजन करून तिकिटे आरक्षित केली…

“संपूर्ण देश उद्ध्वस्त करू!”; ट्रम्प यांच्या धमकीने जगात खळबळ

जगभरात अनेक ठिकाणी तणाव वाढलेला असतानाच अमेरिका (country) आणि इराणमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. इराणमधील अंतर्गत आंदोलनांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे भाष्य करत कठोर इशारे दिल्याने…

 WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतलं महत्त्वाचा निर्णय

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी नवं अपडेट जारी केलं असून,(decision) यावेळी थेट व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग अनुभवात मोठा बदल करण्यात आला आहे. वाढत्या वापरकर्त्यांच्या गरजा आणि सुरक्षिततेचा विचार करत कंपनीने…

महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ!

भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी (suddenly) समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.…

बळीराजाला मोठा दिलासा! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत

गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे (farmers) जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आणि हजारो…

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द;

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. (plans)नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते…

करणी,धरणी व भानामती…पराभव होतोय दाभोळकरांचा

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी चांगले शिक्षण घेतलंय, कोणतही काम करण्याची क्षमता आहे.(ability) पण तरीही मनासारखा काही घडतच नाही. किंवा समोर त्याला सर्व काही मिळतय. तो वेगाने प्रगती करतोय. आपल्या हातात मात्र…