शिक्षकाला बांधलय दावणीला !ज्ञान दान राहिले बाजूला !…
कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी जो शिक्षक फक्त ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करतो, विद्यार्थ्यांना घडवतो,(gift)उत्तम नागरिक बनवतो त्या देशाचे कल्याण होते. त्या देशाची सर्वांगीण प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. एकूणच सांगायचं झाले तर…