भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
येत्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा(cricket) सामना होणार आहे. यामुळे जोरदार राजकारण तापले आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातमध्ये…