शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी(health)शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी() अतिशय घातक ठरतो. याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे कायमच तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या तणावामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास एका जागेवर बसून काम केल्यामुळे मान, पाठ आणि हाडांच्या वेदना वाढू लागतात.मानेमध्ये वेदना वाढल्यानंतर काहीवेळा खाली बघताना किंवा खुर्चीवरून वर उठताना अचानक डोळ्यांसमोर काळोख येतो आणि चक्कर आल्यासारखे वाटते. तासनतास मोबाईल, लॅपटॉप किंवा एका जागेवर बसून राहिल्यामुळे ही समस्या उद्भवते. या स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असे म्हणतात. त्यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

अतिशय घातक ठरतो. याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे कायमच तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या तणावामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास एका जागेवर बसून काम केल्यामुळे मान, पाठ आणि हाडांच्या वेदना वाढू लागतात.मानेमध्ये वेदना वाढल्यानंतर काहीवेळा खाली बघताना किंवा खुर्चीवरून वर उठताना अचानक डोळ्यांसमोर काळोख येतो आणि चक्कर आल्यासारखे वाटते. तासनतास मोबाईल, लॅपटॉप किंवा एका जागेवर बसून राहिल्यामुळे ही समस्या उद्भवते. या स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असे म्हणतात. त्यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
कामामध्ये किंवा कुठेही गेल्यानंतर एका जागेवर तासनतास बसून राहिल्यामुळे किंवा झोपेतून अचानक उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते. ही समस्या काहीवेळा वारंवार उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन झाल्यानंतर उभे राहिल्यावर रक्ताचा फ्लो खाली पायांकडे जाऊन साचतो. त्यामुळे शरीराला ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सेकंड लागतात, ज्यामुळे चक्कर येणे किंवा डोळ्यांवर अचानक काळोख येतो. रक्तप्रवाह पायांमध्ये साचून राहिल्यानंतर अचानक डोकं हलकं होणे, डोळ्यांवर अंधारी येणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवतात.
ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन प्रामुख्याने ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सुमारे 20% लोकांना होतो. वय वाढल्यानंतर शरीराचा रक्तप्रवाह आणि कार्य अतिशय स्लो होऊन जाते. ज्यामुळे वाढत्या वयात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या असेल अशांनी वारंवार येणाऱ्या चक्करकडे दुर्लक्ष करू नये. वारंवार चक्कर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. काहीवेळा ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनमुळे लोक अचानक बेशुद्ध होऊन जातात.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावेत. कारण उच्च रक्तदाब कमी किंवा जास्त झाल्यानंतर मेंदूच्या रक्त वाहिन्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर रक्तदाब अतिशय कमी होऊन जातो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पायाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी चालणे, व्यायाम करणे आवश्यक आहे(health).
हेही वाचा :
विराट-रोहितबाबत ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत ‘नको त्या अवस्थेत’ शिक्षकाला पकडलं
इचलकरंजी मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजारास बंदी; यंदा थोरात चौक व आवळे मैदान परिसरात भरवला जाणार बाजार