कामगार आश्वासक कायदे श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: काँग्रेस(Congress) राजवटीत करण्यात आलेल्या कामगार विषयक कायद्यातील”औद्योगिक कलह कायदा”हा गुंतागुंतीचा होता. अटल बिहारी बाजपेयी यांनी ते पंतप्रधान असतानाच्या काळात या कायद्यात बदल केला होता. आता त्यानंतर नरेंद्र मोदी…