मागण्या मान्य झाल्या, पण आंदोलनाला स्वल्पविराम?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ओबीसी कोट्यातूनच आरक्षण(reservation) मिळाले पाहिजे यासह इतर काही मागण्या घेऊन हजारो मराठ्यांसह मुंबईत येऊन आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवशी उपोषण सुटलं.…