…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाने उद्ध्वस्त केली, तर शेतीची सुपीक मातीही वाहून गेली…