Category: आरोग्य

दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट

दिवाळीत घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी(healthy) नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची…

सफरचंद सालासकट खावे की साल काढून? योग्य पद्धत काय आहे?

सफरचंद (apples)खाण्याचे आरोग्यासाठी फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे आजच्या काळात सर्वांना माहीत आहे. मात्र, अनेकजण सफरचंद सोलून फक्त आतले गूळ भाग खातात, तर काहीजण सालासकटही खातात. तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाची साल…

तुम्ही खाताय तो प्रत्येक घास धोक्याचा? ICMR च्या अहवालात धक्कादायक खुलासा

भारत विविधतापूर्ण अशा या देशात प्रांतानुसरा खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलते. इथं एका राज्यातसुद्धा अनेक आहारपद्धती आढळतात. खाद्यसंस्कृतीमध्ये असणापरी ही विविधता, ते तयार करण्याती पद्धत पाहता जगभरातूनही भारतीय जेवणाचं कौतुक वाटतं. परदेशी नागरिकांसाठी…

फक्त 2 काळ्या मिरीचे 6 आश्चर्यकारक फायदे….

काळी मिरी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. अनेक जण काळ्या मिरीचा वापर रोजच्या जेवणात करतात, जो अत्यंत फायदेशीर आहे. फक्त 2 काळ्या मिरीचे 6 असं आश्चर्यकारक फायदे आहेत. ज्या तुमच्या…

अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या…

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा…

दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला मिळतील 6 आश्चर्यकारक फायदे; होतील हे आजार दूर

आहारात रोज फळांचा समावेश करणे आवश्यक आहे आणि त्यातील केळी हे पोषक तत्वांनी समृद्ध फळ मानले जाते. दररोज फक्त दोन केळी (bananas)खाल्ल्याने तुमच्या आरोग्यात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. उर्जा…

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते..

शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी(health)शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी() अतिशय घातक ठरतो. याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे कायमच तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या तणावामुळे कोणतेही काम करण्याची…

दूषित पाण्याचा कहर….

कोथरूड आणि बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दूषित पाण्याचा (water)गंभीर परिणाम होत आहे. दसऱ्यानंतर या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये गढूळ आणि दूषित पाणी येऊ लागले. परिणामी,…

 दुर्लक्ष न करता घ्या काळजी….

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वारंवार बद्धकोष्ठता, वारंवार(problems) पोटात दुखणे, कोणत्याही अवयवातून रक्त येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. आतड्यांचा कॅन्सरचे…

29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, 

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या (worshipped)आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यालाचा दुर्गाष्टमी असे देखील म्हटले जाते. यावेळी कधी आहे अष्टमी तिथी, पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या शारदीय…